अंबरीश महाराज टेकडीला कुणीतरी समाज कंटकांनी ३ व ४ रोजी दोन्ही दिवस आग लावली. त्यामुळे येथील झाडे होरपळलीच, शिवाय काही वन्यजीवही या आगीत होरपळल्याचे समजते. ...
वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पोहरा वर्तुळातील पोहरा बीटमध्ये ३३ कोटीतील ५० हजार सागरोपांची लागवड असलेले रोपवन शुक्रवारी दुपारी पेटले. यात ५ हजार सागाची मोठी झाडे खाक झाली. वनकर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविली. परंतु, तीव्र हवेमुळे सुमारे पा ...
नांदगांव : एकीकडे नववर्षाचे स्वागत जल्लोषात सुरू असताना, नांदगावी शहरापासून दोन किमी अंतरावर असलेले वनविभागाचे राखीव जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत शेकडो वृक्ष खाक झाले. गुरुवारी रात्री ११वा.च्या सुमारास लागलेल्या आगीच्या ज्वाळा शहरात दिसल्या, तर धुरा ...