Amravati : महाराष्ट्रातील वनसंपदेला वणव्याचा शाप लागला असून, गेल्या वर्षभरात २०२३-२४ मध्ये राज्यातील तब्बल १२,००३ हेक्टर वनक्षेत्र आगीच्या विळख्यात सापडले आहे. ...
Uttar Pradesh Shocking: उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात वीज कोसळून लागलेल्या आगीमुळे संपूर्ण गाव जळून खाक झाले. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, सात वर्षांची चिमुकली गंभीररित्या भाजली आहे. ...