आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अंजीर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे फळपीक आहे, ज्याची लागवड पुणे जिल्ह्यात (विशेषतः पुरंदर भागात) मोठ्या प्रमाणात केली जाते. जिल्ह्यासह मराठवाड्यातील दौलताबाद, छत्रपती सांभाजीनगर, तसेच सोलापूर, धारशिव, नाशिक अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अ ...
Gopinath Munde Insurance Scheme : शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर विमा दाव्याचा पहिला हक्क पत्नीलाच असल्याचा निर्वाळा. युनिव्हर्सल सोम्पो विमा कंपनीला दोन लाख रुपये आणि आठ टक्के व्याजासह भरपाई देण्याचा आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाचा महत् ...
Chia Cultivation Scheme : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने 'कृषी समृद्धी' योजनेंतर्गत चिया लागवडीसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. जिल्ह्यातील तब्बल ३,७४५ शेतकऱ्यांना ६० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी खर्चा ...