खरीप हंगामातील पिके पावसाने गेल्याने शेतकऱ्यांनी आता रब्बीच्या पिकावर लक्ष्य केंद्रित केले आहे. सुरुवातीच्या काळातील दुष्काळी परिस्थितीत पाणी कमी असून ही अनुकूल वातावरणामुळे पिके जोमदार होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे ही पिके धोक्यात आली आहेत. ...
चालू गळीत हंगामात नोव्हेंबर २०२५ अखेर गळितास आलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शुक्रवारी जमा केल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. ...
Farmer Success Story : झरी बु. (ता. चाकूर) येथील रामचंद्र संग्राम शेटकर यांनी कारखान्याकडून होणाऱ्या उसाच्या विलंबावर मात करत त्यांनी करण्यासाठी स्वतःचा गूळ उद्योग सुरू केला असून, सर्व खर्च वजा जाता त्यांना चांगले उत्पन्न यातून मिळत आहे. ...
Agriculture 2025 : बाजारात शेतमालाला योग्य भाव न मिळणे, बी-बियाणे, रासायनिक खते, औषधांचे अव्वाच्या सव्वा दर, शेतात काम करणाऱ्या मजुरांची वाणवा, जीवनावश्यक वस्तूंची वाढती महागाई, वेळोवेळी येणारे नैसर्गिक आपत्तीचे विघ्न, अशा अनेक असमानी संकटांचा सामना ...
Jiverekha Dam Water : जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील जीवरेखा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...
Rabi Crop : यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले असले, तरी कळी व फुलोरा अवस्थेत घाटेअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक भागांत फुले गळून पडत असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिस्थिती नियंत्रणात ...