भारतातून आखाती देशातील इराणमध्ये ७० टक्के केळीची निर्यात होते. सध्या इराणमध्ये युद्धजन्य अस्थिर परस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या केळीची निर्यात थंडावल्याने दर पडले आहेत. ...
Orange Orchard Management : संत्रा बागांवर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, महागड्या फवारण्या करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.(Orange Orchard Management) ...
magel tyala saur krushi pump अर्ज केल्यानंतरही वर्षानुवर्षे सौरपंप कार्यान्वित केले जात नसल्याने शेतकरी संतापले आहेत. एवढेच काय यंदाच्या हंगामातील ऐन रब्बी हंगामात हजारो शेतकऱ्यांना सौरपंप मिळालेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
Makka-Jowar Kharedi : राज्यात मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना एमएसपीचे स्वप्न दाखवून सरकारकडूनच आर्थिक अडचणीत ढकलले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दोन महिन्यांपासून ३५.५८ कोटी रुपयांचे चुकारे रखडल्याने हजारो शेतकरी संकटात सापडले आहेत.(M ...
बदलत्या वातावरणामुळे प्रमुख पिके असलेल्या कांदा, गहू, हरभऱ्यावर मावा आणि करपा रोगाचा, तर द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगांचा फैलाव रोखण्यासाठी औषध फवारणीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसू लागली आहे. ...
Kanda Bajar Bhav : राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.२२) जानेवारी रोजी एकूण २,३९,३०८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८६५४७ क्विंटल लाल, २३३२५ क्विंटल लोकल, १४६३ क्विंटल नं.१, १५८३ क्विंटल नं.२, २४९७५ क्विंटल पोळ, १००० क्विंटल पांढरा, ४१५ क् ...
खरीप हंगामात ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल १ लाख ३२ हजार ८४४ शेतकरी बाधित झाले होते. यानंतर शासनाने ७८ कोटी रुपयांचा निधी दिला पण केवळ ४३ हजार ६५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आली असून, ८९ हजार शेतकरी अद्या ...