आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Shetkari Madat : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या लाखो शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई दिली जात असली तरी हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही एक रुपयाही पोहोचलेला नाही. ई-केवायसी (KYC) अपूर्ण राहिल्याने निधी अडला असून, आता शासनाने मदत मिळण्यासाठी ...
माण तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) येथील युवा प्रगतशील शेतकऱ्याने अवघ्या दीड एकर क्षेत्रातील शिमला मिरचीतून २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. ...
Cotton Farmer Crisis : यंदा पावसामुळे कापसाचे उत्पन्न घटले, खर्चात मोठी वाढ झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत तसेच खासगी व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. (Cotton Farmer Crisis) ...
sitafal market pune यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, यंदा पावसाचा मोठा फटका सीताफळांच्या बागांना बसला. त्यामुळे सीताफळप्रेमींना आणखी थोडे दिवसच सीताफळाची चव चाखता येणार आहे. ...
food grain production 2024-25 केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे २०२४-२५ च्या पीक उत्पादनाचा अंतिम अंदाज जाहीर केला. ...
APMC Market : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतमालाच्या थप्प्यांनी अक्षरशः अतिक्रमणाचे रूप घेतले असून, संपूर्ण मोंढा गोदामासारखा दिसू लागला आहे. वाचा सविस्तर (APMC Market) ...
Success Story : शेतकऱ्यांचे सोने करणारे फळपीक म्हणजे डाळिंब. मात्र अलीकडे नैसर्गिक संकटात डाळींबाचे उत्पादन घेणे म्हणजे मोठे कष्टाचे झाले आहे. ज्यामुळे मंगळणे येथील अशोक पांडुरंग सांगळे यांनी डाळिंब शेतीला फाटा देत, मोसंबी फळबागेत नैसर्गिक शेतीचा अन ...