सूर्या कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी डहाणू, पालघर तालुक्यातील गावांना ३० डिसेंबरला डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे; तर दोन दिवसांपूर्वी उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात आले आहे. ...
राज्य सरकारने राज्यभरात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली असून, आता भूमी अभिलेख विभाग असे पाणंद रस्ते नकाशावर दिसत असल्यास त्यांची नोंद सातबारा उताऱ्यावर करणार आहे. ...
Dhan Kharedi : नागपूर जिल्ह्यात एमएसपी दराने धान खरेदी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एकही रुपया जमा झालेला नाही. पणन मंडळ आणि आदिवासी विकास महामंडळाकडे २ हजार ७७७ शेतकऱ्यांचे २५.८७ कोटी रुपयांचे चुकारे थकीत असून धान उत्पादक आर्थिक विवंचन ...
Til Crop : एकेकाळी राज्यातील शेतकऱ्यांचे आधारवड असलेले पारंपरिक तीळ पीक सध्या अडचणीत सापडले आहे. बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने यंदा तिळाची पेरणी जवळपास निम्म्यावर आली आहे.(Til Crop) ...
यंदा मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे. दरम्यान हवामानातील बदल, उत्पादनात झालेली घट, वाहतूक खर्चात वाढ आणि साठेबाजी यामुळे दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ...