पाणथळ भागात उगवणारा शिंगाडा हा हंगामी फलभाज्यांपैकी एक असून त्यापासून अनेक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार केले जातात. ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी तसेच बेरोजगार तरुणांसाठी शिंगाडा प्रक्रिया उद्योग किंबहुना मूल्यवर्धित उत्पादने हा व्यवसाय एक सुवर्णसंधीच ...
जळगाव जिल्ह्यातील केळी तिहेरी संकटात सापडली आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा, रात्री जाणवणारा गारवा आणि युद्धाचा परिणाम अशा तिहेरी संकट केळीवर आल्याने केळीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. ...
kaddhanya prakriya anudan राज्यात कडधान्य आत्मनिर्भरता अभियान रब्बी हंगाम सन २०२५-२६ पासून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तूर, उडीद व मसूर या प्रमुख कडधान्य पिकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ...
Bibba Research Project : चिखली तालुक्यातील भानखेडे येथील पारंपरिक गोडंबी (बिब्बा) प्रक्रिया उद्योगावर आधारित संशोधन प्रकल्पाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामीण उद्योगाला नवी ओळख मिळाली आहे.(Bibba Research Project) ...
'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' राज्यात सर्व जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणार आहे. या विशेष अभियानांतर्गत एकाच छताखाली नागरिकांना सातबारा अन् नमुना ८ अ यासारख्या १५ सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. ...
मोहफुलाचा हंगाम आता सुरू झाला आहे. मागील वर्षी या हंगामादरम्यान वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जंगलातील प्राण्यांची संख्या लक्षात घेता यंदाही दहशतीचे सावट आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, अशा सूचना वनविभागाने ...
halad market आखाती देशांतील युद्धामुळे मसाल्यांच्या निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी सध्या देशांतर्गत बाजारात मागणी टिकून आहे. ...