द्राक्षाच्या फळबहार छाटणीनंतर झालेल्या विक्रमी पावसामुळे द्राक्ष उत्पादन निघाले नाहीत. शेतकऱ्यांवर परिस्थितीचे दडपण असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. ...
राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या तलाठ्यांची हजारो पदे अनेक जिल्ह्यांत रिक्त असल्याने सद्यःस्थितीत एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. ...
दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट व नवीन पोळ कांद्याची आवक नसल्याने दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कांदा दरात काहीशी सुधारणा होत आहे. नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव कांदा बाजारात सरासरी १,६८०, तर कमाल २,२०० रुपयांपर्यंत ...
Marathwada Groundwater Level : यंदाच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले असले, तरी भूजलपातळी मात्र समाधानकारकरीत्या वाढली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार मागील पाच वर्षांच्या तुलनेत सुमारे १.७० मीटरने वाढ झाली ...