आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Bajra Market : हिवाळ्याची चाहूल लागताच आहारात बाजरीचा समावेश दिवसेंदिवस वाढला आहे. शरीराला ऊब देणारे गुण, भरपूर पोषणमूल्ये आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता यामुळे बाजरीची बाजारात मोठी मागणी वाढली आहे. (Bajra Market) ...
kanda chal anudan yojana राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कांदाचाळ उभारणी प्रकल्पास एकूण रु. ५१००.०० लाख अनुदान मर्यादेत सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षात राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ...
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंर्तगत मका, बाजरी, ज्वारी खरेदी केंद्र सुरू होणार असून, नावनोंदणी ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ...
Rajgira Tea : राजगिरा हे केवळ उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी नसून ते एक अत्यंत पौष्टिक तृणधान्य आहे. राजगिऱ्यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि लोह (Iron) यांचा खूप चांगला साठा असतो. यामुळे आहारात पौष्टिकतेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुपोषण कमी करण्या ...
पणन महासंघामार्फत हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किमतीनुसार भरडधान्य (मका, बाजरी, रागी, ज्वारी-मालदांडी व संकरित) खरेदी सुरू करण्यात आली आहे. ...
Water Storage : अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने यंदा तब्बल २२२ कोल्हापुरी साठवण बंधाऱ्यांत पाणी अडवण्यात यश मिळवले असून, त्यामुळे सुमारे ६ हजार ४२० हेक्टर क्षेत्र रब्बी हंगामासाठी सिंचनक्षम झ ...
Lemon Market : लिंबू पिकांला कमी दराचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांनी कंटाळून मका-कांद्याच्या बाजारभावाला लिंबू बागायत व केळी लागवडीचा मार्ग निवडला होता. मात्र या पिकांचा खर्च-उत्पन्न ताळेबंद हातात येईपर्यंत तुटीचा ठरत असल्याने शेतकऱ्यांचे हात-पाय गळाले आ ...