चांगली मागणी, उत्तम भाव, अशा उत्पादन खर्च कमी, कसल्याही प्रतीच्या जमिनीवर घेता येणारे, भरघोस उत्पन्न, आरोग्यासाठी लाभदायक वैशिष्ट्यांमुळे भरडधान्य पिकांना वेगळे महत्त्व आहे. ...
Rala Crop Farming : दुष्काळ, कमी पाणी आणि खडकाळ जमीन… अशा कठीण परिस्थितीतही राळा हे पीक दमदार उत्पादन देत आहे. कमी गुंतवणूक आणि खात्रीशीर बाजारपेठ यामुळे अनेक शेतकरी या भरडधान्याकडे वळताना दिसत आहेत. ...
कमी लागवड… मर्यादित उत्पादन… आणि बाजारात वाढती मागणी या समीकरणामुळे अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात टरबूजाने अक्षरशः कमाल केली आहे. सध्या शेतातच २३ हजार रुपये प्रतिटन दर मिळत असून शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. ...
'तिसऱ्या मुंबई'साठीच्या नव्या धोरणातील 'पास-थ्रू पॉलिसी' तर शेतकऱ्यांसाठी दुहेरी फसवणूक आहे. सर्वांत धक्कादायक निर्णय म्हणजे शहर उभारणीचा अनुभव असलेल्या सिडकोकडून हे काम काढून ते एमएमआरडीएकडे दिले आहे. ...
साखर कारखान्यांनी गाळपासाठी शेतकऱ्यांचा ऊस तोडल्यानंतर १४ दिवसांच्या आत रास्त आणि किफायतशीर किंमत अर्थात एफआरपी देणे अपेक्षित असतानाही राज्यातील ४५ साखर कारखान्यांनी अजूनही ६० टक्के एफआरपी दिलेली नाही. ...