लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

बदलत्या हवामानात व खडकाळ जमिनीवर तग धरणारे 'हे' भरडधान्य पिक शेतकऱ्यांना देतंय आर्थिक स्थैर्य - Marathi News | This 'millet' grain crop, which is resilient in changing climates and rocky soils, is providing financial stability to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बदलत्या हवामानात व खडकाळ जमिनीवर तग धरणारे 'हे' भरडधान्य पिक शेतकऱ्यांना देतंय आर्थिक स्थैर्य

चांगली मागणी, उत्तम भाव, अशा उत्पादन खर्च कमी, कसल्याही प्रतीच्या जमिनीवर घेता येणारे, भरघोस उत्पन्न, आरोग्यासाठी लाभदायक वैशिष्ट्यांमुळे भरडधान्य पिकांना वेगळे महत्त्व आहे. ...

Shaktipeeth Highway: शक्तिपीठास विरोध न केल्यास कोल्हापूर जिल्हा महापुरात - राजू शेट्टी  - Marathi News | If Shaktipeeth Highway is not opposed Kolhapur district will be flooded says Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shaktipeeth Highway: शक्तिपीठास विरोध न केल्यास कोल्हापूर जिल्हा महापुरात - राजू शेट्टी 

पुढच्या काळात शक्तिपीठ व वीज दरवाढीविरोधात मोठे आंदोलन उभे करावे लागेल ...

रेशीम उद्योगासाठी मिळतंय आता ४ लाखांपर्यंत अनुदान; काय आहेत योजना? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Now getting subsidy of up to Rs 4 lakh for sericulture; What are the schemes? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम उद्योगासाठी मिळतंय आता ४ लाखांपर्यंत अनुदान; काय आहेत योजना? जाणून घ्या सविस्तर

reshim anudan रेशीम उद्योगासाठी आवश्यक असलेल्या तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महारेशीम अभियान २०२६ अंतर्गत ५ मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ...

Rala Crop Farming : खडकाळ जमिनीत लाखोंचा नफा; राळा ठरतोय शेतकऱ्यांचा ‘स्मार्ट’ पर्याय - Marathi News | latest news Rala Crop Farming: Profits worth lakhs in rocky soil; Rala is becoming a ‘smart’ option for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खडकाळ जमिनीत लाखोंचा नफा; राळा ठरतोय शेतकऱ्यांचा ‘स्मार्ट’ पर्याय

Rala Crop Farming : दुष्काळ, कमी पाणी आणि खडकाळ जमीन… अशा कठीण परिस्थितीतही राळा हे पीक दमदार उत्पादन देत आहे. कमी गुंतवणूक आणि खात्रीशीर बाजारपेठ यामुळे अनेक शेतकरी या भरडधान्याकडे वळताना दिसत आहेत. ...

Hapus Market : कोकणातून १०० पेट्या हापूस आंब्याची आवक; वाचा डझनाला काय मिळाला दर? - Marathi News | Hapus Market : 100 boxes of Hapus mangoes arrived from Konkan; Read what was the price per dozen? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Market : कोकणातून १०० पेट्या हापूस आंब्याची आवक; वाचा डझनाला काय मिळाला दर?

hapus amba market खराब हवामानामुळे हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. अशा परिस्थितीत सोमवारी कोकणातून १०० पेट्यांची आवक झाली आहे. ...

टरबूजाने केली कमाल; रिस्क घेतली अन् मिळाला मोठा फायदा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Watermelon did wonders; took a risk and got a big profit Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टरबूजाने केली कमाल; रिस्क घेतली अन् मिळाला मोठा फायदा वाचा सविस्तर

कमी लागवड… मर्यादित उत्पादन… आणि बाजारात वाढती मागणी या समीकरणामुळे अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात टरबूजाने अक्षरशः कमाल केली आहे. सध्या शेतातच २३ हजार रुपये प्रतिटन दर मिळत असून शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. ...

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आजपर्यंत एक गुंठाही जमीन संपादित झाली नाही; तिसरी मुंबई कुठे होणार? - Marathi News | Due to farmers' opposition, not a single guntha of land has been acquired till date; Where will the third Mumbai be? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आजपर्यंत एक गुंठाही जमीन संपादित झाली नाही; तिसरी मुंबई कुठे होणार?

'तिसऱ्या मुंबई'साठीच्या नव्या धोरणातील 'पास-थ्रू पॉलिसी' तर शेतकऱ्यांसाठी दुहेरी फसवणूक आहे. सर्वांत धक्कादायक निर्णय म्हणजे शहर उभारणीचा अनुभव असलेल्या सिडकोकडून हे काम काढून ते एमएमआरडीएकडे दिले आहे. ...

राज्यातील ४५ साखर कारखान्यांना थकीत एफआरपीसाठी नोटीसा; कशी होणार कारवाई? - Marathi News | Notices issued to 45 sugar factories in the state for outstanding FRP; How will action be taken? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ४५ साखर कारखान्यांना थकीत एफआरपीसाठी नोटीसा; कशी होणार कारवाई?

साखर कारखान्यांनी गाळपासाठी शेतकऱ्यांचा ऊस तोडल्यानंतर १४ दिवसांच्या आत रास्त आणि किफायतशीर किंमत अर्थात एफआरपी देणे अपेक्षित असतानाही राज्यातील ४५ साखर कारखान्यांनी अजूनही ६० टक्के एफआरपी दिलेली नाही. ...