आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Sugarcane Crushing : किल्लारीतील निळकंठेश्वर साखर कारखाना अनेक वर्षांनंतर नव्या रूपात पुन्हा सुरू झाला असून, पहिल्याच हंगामात तब्बल १८ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करून दमदार पुनरागमन केले आहे. (Sugarcane Crushing) ...
AI use for Bibtya कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ही अलर्ट सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. मानवी वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यांची घटना रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. ...
Kapus Kharedi : ग्राम मंडळातील शेतकऱ्यांना यंदा कापूस विक्रीसाठी अभूतपूर्व अडचणींचा सामना करावा लागत आहे. सीसीआयची नोंदणी प्रणाली 'ग्राम मंडळ' नमूद असलेल्या सातबाऱ्यांना स्वीकारत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने विकण्याशिवाय प ...
Bamboo Cultivation : परभणी जिल्ह्यातील बांबू लागवडीला नवे बळ मिळणार आहे. राज्य शासनाने मोठा निर्णय घेत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बांबू उत्पादनाच्या टिकाऊपणावर संशोधन व विकास केंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे. (Bamboo Culti ...
चालू गळीत हंगामात राज्यासह जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले असले तरी साखर कारखान्यांनी वाढवलेल्या स्वतःच्या गाळप क्षमतेमुळे या हंगामात उसाची पळवापळवी होण्याची चिन्हे आहेत. ...
Soybean Kharedi : यंदाच्या हंगामात निसर्गाच्या प्रकोपाने सोयाबीनचे उत्पादन कमी-जास्त झाले. पिकावर नैसर्गिक संकट ओढवूनही शेतकरी धीराने उभा राहिला, मात्र सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रांवरील नाफेडच्या कठोर अटींमुळे त्याच शेतकऱ्यावरच दोषारोपांचा डोंगर कोसळ ...