आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
MGNREGA Scheme : राज्यातील रोजगार हमी कामांमध्ये मोठी तफावत समोर आली आहे. फेस ई-केवायसी (e-KYC) मोहिमेत तब्बल २१ लाख ८१ हजार मजूर सापडतच नाहीत, अशी अधिकृत नोंद समोर आली आहे. जाणून घ्या काय आहे कारण ...
fal pik nuksan bahrpai नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ मधील नुकसान भरपाई आली आहे. ...
Madhache Gaon Yojana : शेतीपूरक मधमाशीपालनाला चालना देण्यासाठी राज्याने राबवायला घेतलेल्या 'मधाचे गाव' या महत्वाकांक्षी योजनेला सुरुवातीलाच आर्थिक ब्रेक लागला आहे. पहिल्या टप्प्यात निवडलेल्या आमझरीसह दहा गावांना मंजूर निधी अद्याप मिळालेला नाही, तर दु ...
magel tyala saur krushi pump yojana शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषिपंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. ...
Cold Wave in Maharashtra : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिवाळ्याने आपली पावलं रोवली असली तरी आता पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची चिन्हे हवामान विभागाने वर्तविली आहेत. (Cold Wave in Maharashtra) ...
gopinath munde shetkari apghat vima yojana शेतीत काम करताना विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना राज्यात वारंवार घडतात. ...