कमी लागवड… मर्यादित उत्पादन… आणि बाजारात वाढती मागणी या समीकरणामुळे अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात टरबूजाने अक्षरशः कमाल केली आहे. सध्या शेतातच २३ हजार रुपये प्रतिटन दर मिळत असून शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. ...
'तिसऱ्या मुंबई'साठीच्या नव्या धोरणातील 'पास-थ्रू पॉलिसी' तर शेतकऱ्यांसाठी दुहेरी फसवणूक आहे. सर्वांत धक्कादायक निर्णय म्हणजे शहर उभारणीचा अनुभव असलेल्या सिडकोकडून हे काम काढून ते एमएमआरडीएकडे दिले आहे. ...
साखर कारखान्यांनी गाळपासाठी शेतकऱ्यांचा ऊस तोडल्यानंतर १४ दिवसांच्या आत रास्त आणि किफायतशीर किंमत अर्थात एफआरपी देणे अपेक्षित असतानाही राज्यातील ४५ साखर कारखान्यांनी अजूनही ६० टक्के एफआरपी दिलेली नाही. ...
farmer europe study tour राज्यातील शेती अधिक आधुनिक, स्पर्धात्मक व शाश्वत करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सन २०२५-२६ अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे ही योजना राबविण्यात येत आहे. ...