लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी, वगळणी आणि यादीतील सुधारणांचे काम करण्यात आले असून, या अंतर्गत १५ हजार ७८६ नवीन मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक विभ ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - ईव्हीएमबाबत सुरुवातीपासून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे अशातच मतदान आणि मतमोजणी यामध्ये 3 दिवसांचे अंतर का? असा सवाल करत या दिवसांमध्ये काही गडबड करायची आहे का? ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -राज्याच्या मतदार यादीतील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची नावे तातडीने वगळण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केंद्री मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्याकडे केली. ...