गंभीर दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांचे शहरांकडे स्थलांतर झाल्याचा ‘आॅन दी स्पॉट रिपोर्ट’, ‘लोकमत’ ने प्रसिद्ध करुनही या संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नावर रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुबलक कामे ...
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात गेल्या महिन्याभरापासून शल्यचिकित्सकच (सर्जन) नाही. परिणामी, शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मेडिकलला पाठविले जात आहे. औषधांचा तुटवडा, यंत्रसा ...
स्थायी समितीने प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करताच सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचारी संघटनांच्या आशेवर पाणी फिरले आहे. कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची थकबाकी मिळणार नाही. १ऑगस्ट २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू केला जाणा ...
मंत्रालयात वेटरच्या १३ जागांसाठी तब्बल ७ हजार अर्ज आले. त्यात पदवीधरच नव्हे तर पदयुत्तर उमेदवारही होते. यावरुन राज्यात किती बेकारी आहे, हे दिसून येते, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या वेतन करारासंदर्भात असलेले मतभेद अजूनही कायम असल्याने एस.टी. कामगार संघटनेने अद्यापही या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. गेल्या दोन वर्र्षांपासून या संदर्भातील प्रश्न सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत पूर्णपणे सुटलेला नसल्याने वेतनवा ...