सातारा देवळाई महापालिकेत समाविष्ट होऊन जनतेला कोणत्याही सेवा-सुविधा पुरविल्या जात नसल्याने नगर परिषदेतून मनपात गेल्याचा पश्चात्ताप परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे. ...
जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून सोमवारी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. आपेगाव व हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या जवळपास १८ गावांचा पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न पावसा ...
जिल्ह्यातील प्रलंबित असणाऱ्या कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जिल्ह्याला ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असून या निधीतून होणाºया कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रलंबि ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने दिंडोरी तालुक्यात विक्रमी वसुली केली आहे. प्रशासकीय यंत्रणांना मार्च वसुलीचे टार्गेट एक आव्हानात्मक काम असते. त्यातही वीजबिल वसुली ही तारेवरची कसरतच. विद्युत वितरण कंपनीच्या दिंडोरी विभागाने ग्रामीण कार्यक्षेत्र ...
अंधारात असलेल्या घरांत प्रकाश पोहोचविण्याकरिता शासनाच्यावतीने सौभाग्य योजना राबविण्यात येत आहे. त्याचा अंमल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून होणार आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्यावतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावात ८० टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा गावात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. ...