३०० युनिटपर्यंत विद्युत देयके कायमस्वरूपी माफ करावीत, यानंतर ३०० युनिटपर्यंत कुणालाही वीज बिलाचा भुर्दंड सोसावा लागणार नाही, नाही अशी तजविज राज्य शासनाने करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनातून केली ...
सध्या ऊर्जा संवर्धन सप्ताह सुरू असून, ऊर्जा बचतीविषयी ग्राहकांमध्ये जागृती होणे अपेक्षित आहे. वीज ही प्राथमिक गरज आहेच, याबरोबरच नैसर्गिक साधन सामुग्री मर्यादित असल्यामुळे विजेची मर्यादा लक्षात घेणेदेखील महत्त्वाचे आहे. ग्राहकांना वीज पुरविणे हे महाव ...
नाशिक- सध्या मुबलक वीज उपलब्ध असल्याने भारनियमनाचे चटके बसत नसले तरी म्हणून वीजेची बचत करणे अनावश्यक आहे असे नाही. नैसर्गिक इंधनाचे साठे मर्यादीत असल्याने वीज बचत केली पाहिजे असे मत महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी व्यक्त केले. ...
पाणी असूनही विजेअभावी केवळ पाहत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय आता शेतकऱ्याकडे नाही. वीज वितरण कंपनीकडून रात्री वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेकडो संकटाचा सामना करीत आपला जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. खरिपा ...
उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अनेक महिन्यांपासून बाजार समितीने बसविलेले पथदीप बंद असल्याने दैनंदिन सायंकाळच्या सुमाराला परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे ...
खंडित वीजपुरवठा, वीजचोरी तसेच न्यायालयात विविध कारणांनी दाखल प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ग्राहकांना तडजोडीची संधी मिळावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत १०७२ ग्राहकांनी ७६ लाखांचा भरणा केला आहे. ...