अवघ्या चार महिन्यापूर्वी गावाच्या शाळेत बदलून आलेल्या एका ध्येयवेड्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना शाळेशी लळा लावला असून ग्रामस्थांनीही परिवर्तनाचा वेध घेतला आहे. ...
ज्या संस्था छत्रपती राजश्री शाहू शिष्यवृत्ती योजनेची वेळेत अंमलबजावणी करणार नाहीत अशा संस्थांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात येतील असे आदेश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिले. ...
यावर्षीही आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचे नियोजन बारगळले आहे. नियमप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार वाटपाच्या सूचना आहेत. मात्र सदर प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नाही, त्यामुळे दरवर्षी ...
देशभरातील अंगणवाड्यांसमोर ज्या औरंगाबाद जिल्ह्याने ‘आयएसओ’ मानांकनाचा पॅटर्न ठेवला, त्याच जिल्ह्यातील तब्बल ८७५ अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा नाही ...