नोबेल विजेत्या अभिजित बॅनर्जींचे गरिबीवरील अर्थशास्त्रीय संशोधन हे महत्त्वाचे व उपयोगी जरूर आहे, पण ते आजच्या ‘टिपिकल’ अमेरिकी पद्धतीने केलेले आहे. ...
शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर एका वृत्तपत्राला मुलाखत देताना अर्थतज्ज्ञ प्रा. अभिजित विनायक बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्याचे काही पर्यायही सुचवले आहेत. ...
नोबेल पुरस्कारविजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्यावर टीका करणारे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी टोला लगावला आहे. ...