महाविध्वंसक तांडवात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावं उद्ध्वस्त झाली. हजारो घरं जमीनदोस्त झाली. माणसांच्या मरणाचं तर तांडवच त्या अंधारपहाटी सुरू होतं. ...
साद्राबाडी, झिल्पी, गौलानडोह व लगतच्या परिसरात सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे हालचाल, धक्के व कंपने जाणवलीत. हा भूकंप स्वारोहनाचा (अर्थक्वेक स्वार्म) प्रकार असल्याची बाब या अहवालात नमूद करण्यात आलेली आहे. ...