लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

पुण्यातील खडकवासला धरणातून 6 हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग - Marathi News | 6,000 cusecs of water flow from the Khadakvasla dam in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील खडकवासला धरणातून 6 हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग

पुण्यात धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने शुक्रवारी ( 22  सप्टेंबर ) सकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत 6 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. ...

जायकवाडी धरण 95 टक्के भरले, 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच उघडले धरणाचे दरवाजे - Marathi News | water resumed form jayakwadi dam on godavari river nashik | Latest chhatrapati-sambhajinagar Videos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरण 95 टक्के भरले, 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच उघडले धरणाचे दरवाजे

पैठण, औरंगाबादमधील जायकवाडी धरण 95 टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. गुरुवारी ... ...

जायकवाडीतून पाणी सोडलेच नाही, अफवेमुळे गोदाकाठच्या गावांमध्ये भीती तर प्रशासनास डोकेदुखी - Marathi News | Do not leave water from Jaikwadi, rumors threaten Godavari's villages, and administrative headaches | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जायकवाडीतून पाणी सोडलेच नाही, अफवेमुळे गोदाकाठच्या गावांमध्ये भीती तर प्रशासनास डोकेदुखी

पैठण येथील जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आल्याची अफवा पसरल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...

समाधानाची बरसात! १११ टक्के पाऊस, बळीराजा सुखावला, १९ धरणे भरली, रब्बी हंगामाला होणार फायदा   - Marathi News |  Solution! 111 per cent rainfall, beggars dried, 19 dams full, rabbi harvesting will benefit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाधानाची बरसात! १११ टक्के पाऊस, बळीराजा सुखावला, १९ धरणे भरली, रब्बी हंगामाला होणार फायदा  

पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत चालू हंगामात १११ टक्के पाऊस झाला आहे; तसेच जिल्ह्यातील २५ पैैकी १९ धरणे भरल्याने पुणे शहरातील नागरिकांबरोबर जिल्ह्यातील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ...

धरणांचे आॅडिट लांबणीवर, महापालिकेला स्मरणपत्र   - Marathi News | Remembrance of the dams on Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धरणांचे आॅडिट लांबणीवर, महापालिकेला स्मरणपत्र  

केंद्रीय हवामान खात्याने गेल्या शंभर वर्षांतील पावसाची आकडेवारी न दिल्याने मुंबईतील धरणांचे स्ट्रक्चरल आॅडिट लांबणीवर पडले आहे. वर्षभरापासून पाठपुरावा करूनही हवामान खात्याने संबंधित माहिती पुरविण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. त्यामुळे पालिकेला पुन्हा एकदा ...

सूर्याचे पाणी रोखण्यासाठी सोमवारी बंद, ८० टक्के पाणी हे वसई-विरार, मीरा-भार्इंदरला : शेती- बागायतीसह अनेक नळ पाणीपुरवठा योजना संकटात - Marathi News |  Closed on Monday to stop the sun's water, 80 percent of water is available in Vasai-Virar, Mira-Bharinder: several faucet including agriculture- horticulture | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सूर्याचे पाणी रोखण्यासाठी सोमवारी बंद, ८० टक्के पाणी हे वसई-विरार, मीरा-भार्इंदरला : शेती- बागायतीसह अनेक नळ पाणीपुरवठा योजना संकटात

- हितेन नाईक  पालघर : जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पातील सुमारे ८० टक्के पाणी हे वसई-विरार, मीरा-भार्इंदरला वितरीत होणार असल्याने पालघर, डहाणू, विक्रमगड तालुक्यातील शेतकºयांच्या शेती- बागायतीसह अनेक नळ पाणीपुरवठा योजना संकटात सापडल्या आहेत. पालघरवासियास ...

राज्यातील धरणांमध्ये ६७ टक्के पाणीसाठा, विदर्भात परिस्थिती गंभीर - Marathi News |  67 percent of water stock in the state, serious situation in Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील धरणांमध्ये ६७ टक्के पाणीसाठा, विदर्भात परिस्थिती गंभीर

राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. जूनपासून आजपर्यंत झालेल्या सरासरीच्या ७८ टक्के (७८७ मि.मी.) पावसामुळे धरणांमध्ये एकूण ६७ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी याच सुम ...

लोणावळ्यातील वळवण धरण फुल्ल,  इंद्रायणी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा  - Marathi News | Vulnerable alert to villages on the Dhanvana dam, Indrayani Katha in Lonavala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणावळ्यातील वळवण धरण फुल्ल,  इंद्रायणी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा 

लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणारे टाटा कंपनीचे वळवण धरण पूर्णतः भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने इंद्रायणी नदीकाठच्य‍ा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...