जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४५ गावपाड्यांना उल्हासनदीव्दारे पाणीपुरवठा करणारे आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२.५४ टक्के सोमवारी भरले. यामुळे पिण्याच्या पाण्यासह उद्योगधंद्यांच्या पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम मिळाला आहे. ...
सूर्या प्रकल्पांतर्गत असलेले धामणी धरण ओसंडून वाहू लागले असून धरणाच्या पाच गेट मधून ४ हजार २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूर्या नदी द्वारे करण्यात येत असून धरण क्षेत्रात पडणा-या पावसामुळे तो अधिक होण्याची शक्यता अधीक्षक अभियंता निलेश दुसाने यांनी व्य ...