मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे आता मुंबईकरांच्या विजेचा प्रश्नही मिटवणार आहेत. तानसा धरणातील वीजनिर्मिती प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर महापालिकेने आता पालघरमधील पिसे-पांजरापोर ...
वाशिम एमआयडीसीमध्ये पाण्याची समस्या अद्याप सुटली नसल्याने मोठे उद्योजक याठिकाणी उद्योग उभारण्यास तयार नाहीत. नजिकच्या एकबूर्जी प्रकल्पावरून पाण्याची गरज भागविणे शक्य आहे; त्यासाठी प्रथम एकबूर्जी प्रकल्पाची उंची वाढवावी लागणार आहे. ...
कारंजा लाड (वाशिम): ‘फॉरेस्ट राईट अॅक्ट’चे प्रमाणपत्र अप्राप्त असणे व भुसंपादनाचा मुद्दा रखडल्याने प्रलंबित असलेल्या इंगलवाडी आणि जयपूर सिंचन प्रकल्प निर्मितीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून शासनस्तरावर हा तिढा सुटल्याने लवकरच प्रकल्पांची कामे पूर्ण हो ...
अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रला पाणी पुरवठा करणा-या चिखलोली धरणाच्या पानलोट क्षेत्रतच कंपन्या आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम सुरु असल्याने त्याचा त्रास धरणाला आहे. पानलोटक्षेत्रत नव्याने बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. ...
जिल्ह्यातील बॅरेजेसमध्ये मुबलक लसाठा आहे. मात्र, यंदा पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता असल्याने संपूर्ण पाणी पिण्याकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. परिणामी, सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाल्याने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. ...
जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रकल्प, तसेच पूर्ण झालेल्या प्रकल्पांची भविष्याच्या दृष्टीने देखभाल दुरुस्ती आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष तथा कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ...
गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील ५१० एकर जमिनीचे संपादन रद्दबातल ठरविण्याचा गेल्या २७ जुलैचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला आहे. ...
मालेगाव शहरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईन होेणे गरजेचे असून त्यासाठी ५० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाच्या मंजुरीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती नगर पंचायतच्या अध्यक्ष मिनाक्षी परमेश्वर ...