शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने चांदोली धरणात गतवर्षी दि. १७ मे २०१७ रोजी ११.४३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी दि. १७ मेरोजी १६.५४ टीएमसी इतके पाणी आहे. पाणी साठ्याची आकडेवारी लक्षात घेतल्यास, गतवर्षाच्या ...
या वर्षी मान्सूनचे आगमन लवकर होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, प्रत्यक्षात पावसाला विलंब झाला, तरी मुंबईकरांना यंदा टेन्शन घेण्याचे कारण नाही. ...
तत्कालीन आमदार साहेबराव पाटील यांच्या मागणीनुसार शासनाने सदर प्रकल्पास मान्यता दिली परंतु विलंब झाल्याने पाटील यांनी उपोषण व पाठपुरावा केल्याने दोन वर्षांनी बंधाºयाच्या सव्वा तीन कोटीच्या खर्चास जलसंधारण मंडळाने २१ मार्च २०१३ मध्ये मान्यता दिली. या ब ...
अचलपूर तालुक्यातील सपन नदी प्रकल्पावर (धरण) आपात्कालीन स्थितीत धरणाचे दरवाजे उघड-बंद करण्यासाठीचे आवश्यक जनरेटर बंद पडले आहे. प्रकल्पात पाणी असूनही मागील सात वर्षांपासून प्रकल्पावर सिंचन नाही, तर प्रकल्पावर सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे जवळपास ४६० कोटीं ...
निम्न दुधना प्रकल्पातून मागील नऊ दिवसापासून परभणीकडे सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बुधवारी थांबवण्यात आला असून, आता धरणात केवळ २०.५ टक्के जिवंत पाणीसाठा राहीला आहे. ...
नाशिक : येवला, निफाड तालुक्यासह मनमाड शहराला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, पालखेड धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. ...