नाशिक : शनिवारपासून संततधार लावलेल्या पावसाने बुधवारी दिवसभर पूर्ण विश्रांती घेतल्याने सूर्यदर्शन होण्याबरोबरच जनजीवन पूर्वपदावर आले असून, धरणक्षेत्रातही पाऊस थांबल्यामुळे गंगापूर, दारणासह अन्य धरणांतून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने दिवसभरात कमी क ...
धरणक्षेत्रात बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा बुधवारी सायंकाळपर्यंत २१.०५ अब्ज घनफुटांवर (टीएमसी) पोहोचला होता. ...
वाशिम - वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प पावसाच्या पाण्यामूळे तुडुंब भरला असून, प्रकल्पातील वाढत्या जलसाठयामूळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातून गेलेल्या रस्त्यावरील पुलावर पाणी आले आहे. ...
जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणीसाठा वाढला. ...
साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी वाढला असून, रविवारपासून धुवाँधार सुरू आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात ६९.७८ टीमएसी इतका साठा झाला. तर नवजा येथे २७७ आणि महाबळेश्वरला १८९ मिलीमीटर पाऊस झाला. कोयना धरणात ...