नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत येणारी आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी धरणात ३३०७४ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक होत होती. धरणाचा जलसाठा ४२ टक्के झाला असून गेल्या २४ तासात धरणात पावणेतीन ...
तीन दिवसांपूर्वीच्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील तब्बल २१ लघुप्रकल्प तुडुंब भरले आहेत. तर इसापूर धरण ६५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हिंगोली तालुक्यात पारोळा, वडद, चोरजवळा, सवड, पेडगाव, हातगाव या तलावांमध्ये १00 टक्के जलसाठा झाला असून हिरडी तलाव ८५ टक्के भरला ...
सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदीवर असणारे भोजापूर धरण गुरुवारी (दि.२३) दुपारी ११ वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांना दिलासा मिळाला ...
जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे लघू आणि मध्यम असे सर्व प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून, सांडवा असलेल्या प्रकल्पातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमता असलेले नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन (दि. २२) सायंकाळपर्यंत धरणसाठा चाळीस टक्क्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील १३५ गावांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील काही गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणा ...