चणकापूर उजवा कालव्याचे पूरपाणी परसूल धरणात सोडावे, यासाठी ग्रामस्थांची बैठक झाली. पूरपाणी मिळण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार डॉ. राहुल अहेर यांची भेट घेऊन पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली. ...
तालुक्यासह लासलगाव - विंचूर परिसरातील पालखेड डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्वच वितरिकेवरील बंधारे सिंचनाच्या पाण्याव्यतिरिक्त भरून द्यावेत, असे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाटबंधारे विभागाला दिले असल्याची माहिती भाजपा नेते बाबा डमाळे यां ...
वाशिम : जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७९८ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र आॅगस्ट संपण्यापूर्वीच अर्थात २४ तारखेपर्यंत ७२४.७६ (९०.७४ टक्के) पर्जन्यमान झाले ...
जिल्ह्याच्या पश्चिम भागाला गेल्या आठवड्यात पावसाने झोडपून काढले असले, तरी पूर्व भागातील तालुके अजूनही कोरडेच आहेत. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी अजूनही दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. ...
वाशिम - गत आठ दिवसांत वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस झाला असून, वाशिम तालुक्यातील सुरकंडी प्रकल्प तुडूंब भरला आहे. यावर्षीच पुर्णत्वास आलेल्या या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली आहे. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस चांगला असला व आजच्या तारखेपर्यंत धरणात जास्त पाणीसाठा असला तरी २४ आॅगस्टपर्यंत सरासरी ७५ टक्क््यांपेक्षा जास्त पाणीसाठा राहायला हवा होता. पण, पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांची सरासरी ५८.०२ टक्के आहे. ...
संग्रामपूर/तेल्हारा : अकोला अमरावती बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सिमेवर असलेले वारी हनुमान येथील वान धरणाचे कमाक १ व ६ असे दोन दरवाजे १० सें.मी.ने उघडण्यात आले. ...