सिन्नर : तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणातील गाळ उपसा करण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील दापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला. ...
निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणीकडे सोडू नये म्हणून विरोध वाढू लागला असून, एका शिष्टमंडळाने थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पाने यंदा सर्वाधिक तळ गाठला आहे. त्यामुळे तो गाळमुक्त व्हावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रत्यक्ष कामही ...
काळ्या मातीऐवजी पांढरीमाती, दगड आणि झाडांच्या मुळांची छानणी न करताच प्रकल्पात टाकल्यात आल्याने, या प्रकल्पाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. ...
जळगाव - गिरणा धरणातून सोडण्यात आलेले पाण्याचे आवर्तन शनिवारी दुपारी जळगावनजीकच्या दापोरा येथील बंधाऱ्यात पोहचले. उन्हाळ्यात पाण्याचे आवर्तन सोडण्यात ... ...
भंडारा जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावागावात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अशा स्थितीत प्रकल्पात असलेले पाणी नदीपात्रात सोडल्यास पाणीटंचाईवर मात होऊ शकते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी राखीव असते, परंतु ...