Next

जळगावातील गिरणा धरणातून पाण्याचं आवर्तन; 122 गावांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 03:28 PM2019-05-18T15:28:30+5:302019-05-18T15:31:42+5:30

जळगाव - गिरणा धरणातून सोडण्यात आलेले पाण्याचे आवर्तन शनिवारी दुपारी जळगावनजीकच्या दापोरा येथील बंधाऱ्यात पोहचले.  उन्हाळ्यात पाण्याचे आवर्तन सोडण्यात ...

जळगाव - गिरणा धरणातून सोडण्यात आलेले पाण्याचे आवर्तन शनिवारी दुपारी जळगावनजीकच्या दापोरा येथील बंधाऱ्यात पोहचले.  उन्हाळ्यात पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने गिरणा पट्टयातील १२२ गावांना दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :धरणDam