संपुर्ण शहराला शुक्रवारी १८ ऑक्टोबर उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार ...
येलदरी धरणात सध्या १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तसेच साडेबावीस मेगावॅट एवढी वीज निर्मिती देखील सुरू झाली आहे. ...
जायकवाडी प्रकल्पामुळे यंदा छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील सुमारे अडीच लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.(Jayakwadi Dam) ...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसानंतर पाऊस झाला असून, कोयनानगर येथे सर्वाधिक २१ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे धरणात आवक कमी प्रमाणात टिकून आहे तर धरणाच्या दरवाजानंतर आता पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. ...
पेंच जलाशयाच्या रामटेक, मौदा मार्गे भंडारा जिल्ह्यात जाणाऱ्या डाव्या कालव्याला बुधवारी सकाळी भगदाड पडले. पिकांसह शेतीचे नुकसान झाले. ...
Highest Rainfall in Maharashtra चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंजने पर्जन्यमानात आठ हजार मिलिमीटर पावसाची सरासरी पार केली आहे. ...
पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ...
दरवर्षी पावसाळ्यात तलावांमध्ये होणाऱ्या पाणीसाठ्याच्या भरोशावर उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जाते. ...