लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

नाशिकमधील पंचवटी भागासाठी काश्यपी धरणातून थेट पाईपलाईनचा प्रस्ताव - Marathi News |  Proposal of pipeline directly from Kashyapi dam for Panchavati part of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील पंचवटी भागासाठी काश्यपी धरणातून थेट पाईपलाईनचा प्रस्ताव

स्थायी समिती सभापती : मनपाच्या अंदाजपत्रकात करणार तरतूद ...

मुकणे योजनेच्या कामाला जलसाठ्याचा अडसर - Marathi News | Water deficit disaster management scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुकणे योजनेच्या कामाला जलसाठ्याचा अडसर

महापालिकेमार्फत जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, आतापर्यंत ६९ टक्के काम झाले आहे. परंतु, धरण जलाशयातील हेडवर्क्सची कामे बंद पडलेली आहेत. धरणात सुमारे ९५ टक्के जलसाठा असल्याने कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. आयुक ...

पाण्यासाठी जलयुक्त शिवार योजना म्हणजे प्रथमोपचार : निवृत्त लेफ़्टनंट कर्नल सुरेश पाटील यांचे मत  - Marathi News | Water conservation scheme for water is first aid: retired lieutenant colonel Suresh Patil's opinion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाण्यासाठी जलयुक्त शिवार योजना म्हणजे प्रथमोपचार : निवृत्त लेफ़्टनंट कर्नल सुरेश पाटील यांचे मत 

सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पंधराव्या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्पनिवृत्त लेफ़्टनंट कर्नल सुरेश पाटील यांनी गुंफले. ...

महाराष्ट्राच्या सिंचन धोरणातच खोडा वसंतदादा विरुद्ध राजारामबापू वारणेचा वाद - Marathi News | In the Irrigation Policy of Maharashtra, the issue of Vaastadada versus Rajaram Bapu Varan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्राच्या सिंचन धोरणातच खोडा वसंतदादा विरुद्ध राजारामबापू वारणेचा वाद

चांदोली धरणावरुन वसंतदादा विरुद्ध राजारामबापू वाद झाला नसता आणि प्रचंड पाणी अडविले असते तर ते दुष्काळी भागाला देण्यासाठी योजना अशा केल्या असत्या का? त्यांचा वाद धोरणांचा होता. आता पाणी अडले आहे. ते कमी असेल; पण अडलेले पाणी शेतापर्यंत घेऊन जाण्याचे यो ...

‘नाबार्ड’ने दिले.. शासनाने अडविले..! पुनर्वसनासह धरणही रखडले : वीस वर्षांत एकही बंधारा नाही; लाभक्षेत्रातील शेतकºयांना कसे मिळणार पाणी ? - Marathi News | 'Nabard' gave it ... the government blocked it ..! Damages with rehabilitation: There is no bargain for twenty years; How to get water from farmers in the area? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘नाबार्ड’ने दिले.. शासनाने अडविले..! पुनर्वसनासह धरणही रखडले : वीस वर्षांत एकही बंधारा नाही; लाभक्षेत्रातील शेतकºयांना कसे मिळणार पाणी ?

रवींद्र येसादे ।उत्तूर : आंबेओहळ प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी नाबार्डकडून ४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात रक्कम मिळालेली नाही. कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे बांधण्याचे नियोजन असताना एकही बंधारा अद्या ...

साचलेल्या पाण्याचा विसर्ग; पोपटखेड धरण फुटल्याची परिसरातील गावांमध्ये अफवा - Marathi News | Rumor in villages about popatkhed dam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :साचलेल्या पाण्याचा विसर्ग; पोपटखेड धरण फुटल्याची परिसरातील गावांमध्ये अफवा

पोपटखेड : पोपटखेड धरणाच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये साचलेल्या पाण्याचा विसर्ग १८ जानेवारी रोजी दुपारपासून करण्यात आला. साचलेले पाणी मोठ्या प्रमाणात परिसरातील नाल्यांनी गावांमध्ये अचानक पोहोचल्याने धरण फुटल्याची अफवा ग्रामस्थांमध्ये पसरली होती. ...

‘पर्यायी जमिनी’साठी अडले पुनर्वसन ! चारशे हेक्टर बुडीत : ४६७ प्रकल्पग्रस्तांना ३२७.४३ हेक्टर पर्यायी जमिनीची गरज, ‘स्वेच्छा’साठी शासनाकडून गळ - Marathi News | Rehabilitation for 'alternative land'! Four hundred hectares of drowning: 467 project affected people need 327.43 hectares of land for alternative land, 'voluntary' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘पर्यायी जमिनी’साठी अडले पुनर्वसन ! चारशे हेक्टर बुडीत : ४६७ प्रकल्पग्रस्तांना ३२७.४३ हेक्टर पर्यायी जमिनीची गरज, ‘स्वेच्छा’साठी शासनाकडून गळ

उत्तूर : धरणासाठी ४०० हेक्टर जमीन बुडीत होऊनही केवळ २५ टक्के धरणग्रस्तांनाच जमिनी मिळाल्या आहेत. उर्वरित ७५ टक्के टक्के धरणग्रस्त जमिनीच्या प्रतीक्षेत आहेत. पर्यायी जमीन पुरेशी ...

ऐन हिवाळ्यातच वाशिम जिल्ह्यातील ५५ प्रकल्प पडले कोरडे - Marathi News | 55 projects in Washim district that are dry | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ऐन हिवाळ्यातच वाशिम जिल्ह्यातील ५५ प्रकल्प पडले कोरडे

वाशिम: गत पावसाळ्यात वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. परिणामी प्रकल्पांत जलसंचय झाला नसून, ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील ५५ प्रकल्प कोरडे पडले आहेत. ...