लोहा तालुक्यातील माळाकोळी जिल्हा परिषद सर्कलमधील आष्टूर परिसराला वरदान ठरणाऱ्या ५९ कोटी ४७ लाख रुपये किंमतीच्या धोंड साठवण तलावास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. सदर प्रकल्पाचे काम आगामी तीन वर्षात पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडण ...
बंधायांची कामे दर्जेदार होण्यासाठी शेतकºयांनी कामांवर लक्ष ठेवले पाहिजे. चांगले काम झाले तर सिंचनाच्या समस्या कमी होण्याबरोबरच पुढच्या पिढीपर्यंत अशा कामांचे फायदे होतील. त्यामुळे सर्वांनी सजग असावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद व नियोजन समिती सदस्य सी ...
निफाड व सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील अनेक गावांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या असून, परिसरातील विहिरी, कूपनलिका यांनी तळ गाठला असून, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्यापाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, परिसरातील जीवनदायिनी असलेल ...
अॅमस्टरडॅम शहरापेक्षा दिल्लीतील दरडोई पाण्याचा वापर जास्त आहे. चीनची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त असूनही तेथे पाण्याचा वापर भारतापेक्षा २८ टक्क्याने कमी आहे. भारतात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे पण तरीही आपल्याला जलसंकटाचा सामना करावा लागतो. देशातील ...
इडियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरील झाडे अनेक वर्षापासून काढण्यात आली नसल्याने धरणाची पाळ फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाघ इटियाडोह पाटबंधारे व नाशिकचा धरण सुरक्षा विभाग मात्र याबाबत निद्रिस्त असल्याचे दिसत आहे. ...
वाशिम : येवती येथील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी २३.३१ लाख रुपयांचा निधी मिळाला असून, दुरूस्तीच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. ...
उष्णतेचे प्रमाण वाढताच नद्या, नाले व धरणांच्या पाण्यातही घट सुरू झाली असून, आॅक्टोबरअखेर सरासरी ९८ टक्के पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये चार महिन्यांत ५४ टक्के पाण्याचा वापर करण्यात आल्याने सध्या ४६ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. ...