गैरव्यवहार झाल्याचा आरोप असलेल्या सर्व सिंचन प्रकल्पांची चौकशी निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याकरिता एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करणार का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला करून यावर तीन आठवड्यांत भूमिका स् ...
शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील एकूण १४ प्रकल्पांत शून्य जलसाठा असून, उर्वरीत प्रकल्पांत सरासरी आठ टक्के जलसाठा आहे. अनेक गावांत विहिर, बोअरवेल, हातपंपही कोरडे पडत असल्याने पाणीटंचाईच्या संभाव्य भीषणतेने नागरिकांची झोप उडत आहे. ...
चणेरा लघु पाटबंधारे (म्हसेवडी धरण) योजनेतील काम सुरू न होताच तब्बल ७३ लाख रुपये खर्च झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे या धरणासाठी नेमका कुठे आणि कसा खर्च करण्यात आला असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. ...
अलिबाग : सावित्री पुलाच्या महाभयंकर दुर्घटनेनंतर सरकारला अचानक जाग आल्याने त्यांनी राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. धोकादायक पुलांची यादीच सरकारने त्यावेळी सादर केली होती. धोकादायक ठरणारे पूल बंद करून तेथे तातडीने नव्याने पूल बांधण ...
वणी : अंघोळीसाठी ओझरखेड धरणात उतरलेल्या महिंद्र कंपनीतील मोहम्मद मोमीन सरवर (२५) या अभियंत्याचा रविवारी सकाळी बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी वणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ...
जिल्ह्यात सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत पाणी सर्वांना जपून वापरावे लागणार आहे. त्याचे नियोजन आतापासून केले, तरच जूनच्या अखेरपर्यंत पाणी पुरेल; मात्र त्यासाठी प्रशासनासह नागरिकांची मानसिकता असणे महत्त्वाचे आ ...