Maharashtra Kharip 2024 Crop Cultivation Updates : मागच्या दोन आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरण्यांचे संकट येण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घाई न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. ...
रासायनिक खतांचा अतिवापर व अयोग्य वापरामुळे जमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रीय खताची गरज भागवयाची असेल तर हिरवळीची खते हा उत्तम पर्याय आहे. ...
कमळापूर (ता. खानापूर) येथील सोने-चांदी गलाई व्यावसायिक जयकर (शेठ) हणमंत साळुंखे यांनी त्यांच्या ओसाड माळरान असलेल्या अडीच एकर शेतात दर्जेदार सफरचंदाच्या फळाची बाग फुलली आहे. ...