राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे. ...
खरडून गेलेल्या जमिनीचा वेगळा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सप्टेंबर महिन्यातील ही नुकसानभरपाई तीन हेक्टरप्रमाणे आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापूर आला होता. ...
राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजनुसार संपूर्ण मदत दिली जाईल. मदत कशाप्रकारे दिली गेली, याची सविस्तर माहिती ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर स्पष्ट होईल. ...
Grain Protection Tarp Kit Subsidy : पावसाच्या हंगामात शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काढणी केलेले धान्य भिजून खराब होणे. मात्र, आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर धान्य ...
Nuksan Bharpai Panchnama ऑगस्ट महिन्यात झालेले नुकसान क्षेत्र, खरीप, पालेभाज्या, वैरण आदीचे लागवड झालेले क्षेत्र व सप्टेंबर महिन्यात एकूणच पावसाने झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीचा ताळमेळ जमेना झाला आहे. ...