देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
सोलापूर : कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा १३ फेब्रुवारीचा सोलापूर दौरा अनिश्चित असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांना समजली. मात्र ... ...
जनसंघर्ष यात्रेनंतर आता काँग्रेस राज्यभर जनसंघर्ष सभा घेणार आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात ५० जनसंघर्ष सभा घेण्याची घोषणा पक्षाने केली असून औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद येथे गुरुवारी पहिली सभा होईल ...
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती आणि जगाला अंहिसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या छायाचित्रावर अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी गोळ्या झाडल्या. ...
काँग्रेस पक्षाने मागील साठ वर्षांत सर्वच आघाड्यांवर देशाला प्रगतीपथावर नेले आहे. विकासाचा रथ वेगाने पुढे जात असताना खोटी आश्वासने देणारे मोदी सरकार सत्तेत आले आणि देश पुन्हा संकटात सापडला आहे. ...
पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा हप्ता न मिळाल्याने देशमुख पुऱ्यातील गोपाल लक्ष्मण इंगोले या युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. याबाबत नगरपालिका प्रशाासन आणि तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...