देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काँगे्रससमोर उमेदवार निवडीचा प्रश्न कायमच आहे. पक्षाकडे असलेल्या पर्यायांमधून कोणाची निवड करावी, याबाबत खुद्द पक्षश्रेष्ठीच संभ्रमात असून, कार्यकर्त्यांकडून मात्र दररोज नव्या नावाची चर्चा केली जात असल्याचे चित्र आहे. ...
सर्वच पक्षात आपले गुणगान गाणारे आणि आपल्या प्रत्येक भूमिकेचे समर्थन करणारेच लोक असतील असे ‘नेहमी’गृहीत धरणे तसे चुकीचेच.. आणि त्याच धर्तीवर लवकरच कॉग्रेसजन होण्यास उत्सुक असलेल्या संजय काकडेंविषयीचा तो ‘एसएमएस’ ने काँग्रेस हायकमांडच्या मोबाईल वर झळकल ...
पुण्याच्या जागेवरून संजय काकडे उत्सुक आहेत. मात्र पक्षातूनच त्यांना विरोध होत आहे. त्यातच अनिल शिरोळे यांच्या उमेदवारीवर देखील अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजपचा पुणे लोकसभेचा उमेदवार गुलदस्त्यातच आहे. ...