देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
सिद्धू सध्या माध्यमांशी बोलत नसून मतदार संघातील कार्यक्रमांमध्ये देखील फारसे दिसत नाही. त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत सामील केले होते. मात्र सिद्धू दिल्लीतील निवडणुकीपासून अलिप्त होते. ...
26/11 Attack: केंद्रातल्या एका कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी सुद्धा २६/११चा हल्ला हा हिंदू दहशतवाद्यांचा कट आहे अशा प्रकारचा आरोप केला होता असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. ...
कर्नाटकच्या राजकारणात येडीयुरप्पा यांच्या वाढत्या वयाची चर्चा जोरात सुरू आहे. भाजपमध्ये 75 वर्षापर्यंतच नेत्याला पदावर कायम ठेवण्यात येते. येडीयुरप्पा यांचे वय 77 झाले आहे. त्यामुळे आगामी काळात कर्नाटकच्या राजकारणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक् ...