आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
नाशिक : कोरोनाचे संकट लक्षात घेवून जीईटी-नेट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी नाशिक शहर कॉँग्रेसच्या कमिटीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: काँग्रेसचे खासदार वसंत कुमार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ...
नाशिक : देश पातळीवर पक्ष संघटनेची धुरा कोणाच्या हाती सोपवावी यावरून पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमित असताना नाशिक जिल्ह्णात पक्ष संघटना बांधणीसाठी प्रदेशचे कार्यध्यक्ष तीन दिवसांच्या दौºयावर येत असून, अगोदरच मरगळ आलेल्या संघटनेला त्याचा कितपत उपयोग होई ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू असून काही लसीची चाचणी ही करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. कोरोना लसीवरून राहुल गांधी यांनी आता मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...