देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
प्रियंका गांधी यांनी तेजपूर येथे एका मोठ्या रॅलीला संबोधित केले. प्रियंका म्हणाल्या, आसाम तुमची आई आहे आणि आपण आपली ओळख आणि अस्तित्वाचा बचाव करण्यासाठी लढत आहात. (Priyanka gandhi vadra) ...
पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले असताना केंद्र सरकार यावर मूग गिळून गप्प का बसले आहे? याबद्दल जाब विचारण्याकरिता आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे जोरदार राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. ...
Youth Congress agitation against fuel price hike अग्रसेन चौक येथील पेट्रोलपंपावर युवक कॅांग्रेस जिल्हाध्यक्ष महेश गणगणे यांच्या नेतृत्वात हे आंदाेलन करण्यात आले. ...
Gujarat local body election results 2021 : गुजरातमध्ये झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. ...
Manmohan Singh on Narendra modi government : कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारचा मोठा निर्णय बेरोजगारीसाठी जबाबदार असल्याचं म्हटलं ...
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभा सभागृहात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली मते मांडल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बोलताना केंद्र सरक ...