देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Politics, Crime News : धनंजय मुंडे आणि संजय राठोड यांच्या प्रकरणांमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारची नाचक्की झाली असतानाच आता महाविकास आघाडीमधील अजून एका नेत्याच्या भावावर बलात्काराचे गंभीर आरोप झाले आहे. ...
Madan Bhargad माजी महापाैर मदन भरगड यांनी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना आता पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला गेला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे प्रमुख सल्लागार म्हणून प्रशांत किशोर आता काम पाहणार आहेत. आगामी निवडणुका डो ...
केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्चपासून सुरू झाला. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाची लस ...
प्रियांका गांधी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असून त्या आज गुवाहाटी येथे आल्या. येथे त्यांनी कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शनघेतले. यानंतर त्या लखीमपूर येथे आल्या. येथील स्थानिकांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी झुमर डान्सदेख ...