देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Nana Patole on BJP : सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भाजपनंच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणल्याचा पटोलेंचा आरोप ...
भारतीय जनता पक्षाने (BJP) केलेल्या तथ्यहिन दाव्याचा मराठा आरक्षण (Maratha Reservation) विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पर्दाफाश केला. ...
Congress leader Rahul Gandhi kept his promise : काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. यादरम्यान ते विविध ठिकाणी लहान मुलांची तसेच विद्यार्थ्यांचीही भेट घेताना दिसत आहेत. ...
Chief Minister Manoharlal Khattarwas in tears in the House : अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सभागृहात मुख्यमंत्री भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांना आपले अश्रूही आवरता आले नाहीत. ...
Jyotiraditya Scindia lashed out at Rahul Gandhi : ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते. आता भाजपामध्ये जाऊन बॅकबेंचर बनल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेला आता ज्योतिरादित्य यांनी जोरदार प्र ...