देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मकर संक्रांतीपासून राम मंदिरासाठी देणगी (Ram Mandir Donation) गोळा करण्यासाठी देशव्यापी मोहीम हाती घेण्यात आली होती. माघ पौर्णिमेला देणगी गोळा करण्याच्या मोहिमेचा समारोप करण्यात आला. राम मंदिरासाठी करण्यात येणाऱ्या निधी संकलनात काँग्रेसशासित राज्ये आ ...
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी राम मंदिराच्या देणगीवरून भाजपला घेरले असताना, दुसरीकडे मात्र पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राम मंदिर उभारणीसाठी दोन लाखांची देणगी दिली आहे. ...
'कोरोना संकट काळात राज्याचे नुकसान झाले असताना आणि केंद्राकडून राज्याच्या GSTचा वाटा पूर्णतः मिळत नसतानादेखील राज्यातील प्रत्येक स्तरातील प्रत्येकाला योग्य न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प. (Maharashtra Budget 2021) ...
Balasaheb Thorat And Maharashtra Budget 2021 : "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी 7 हजार 500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे." ...
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, शिंदेंसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत काम करत संघटन मजबूत करण्याचा पर्याय होता. मी त्यांना म्हणालो होतो, की आपण मेहनत करा, एक दिवस मुंख्यमंत्री व्हाल. मात्र, त्यांनी दुसरा मार्ग निवडला. (Rahul Gandhi on Jyotiraditya ...