देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच आपल्याला मंत्रिपददेखील मिळावे असा त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते. ...
mp ex cm digvijay singh comments over jyotiraditya scindia : काँग्रेसकडून बेसली धरण भरण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. गुरुवारी दिग्विजय सिंह गोहद येथील या आंदोलनात सामील झाले होते. ...
काँग्रेस नेतृत्वाच्या या प्रयत्नांनंतर सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांनी गेल्या ४८ तासांत तीनदा चर्चा केली. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनीच सिद्धू यांच्याशी आता कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. ...