देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अकोला महापालिका निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड सुरू आहे. भाजपा आणि काँग्रेसने निवडणुकीवर लक्ष केले होते. तर काही पक्षांचे प्रमुख शहरात आलेच नाही. ...
PMC Election 2026 पीएमपीला यंदा अपेक्षित उत्पन्न ७९८ कोटी ५० लाख रुपये असून, अपेक्षित खर्च १,७४७ कोटी १ लाख रुपये आहे. त्यामुळे दैनंदिन संचालनासाठी अतिरिक्त निधीची गरज भासणार आहे. ...
China Communist Party delegation BJP : गलवान संघर्षानंतर पहिल्यांदाच चीनच्या सत्ताधारी पक्षाचे शिष्टमंडळ भाजप मुख्यालयात पोहोचले. सन हाययान यांच्या नेतृत्वाखालील या भेटीचे राजकीय महत्त्व आणि भारत-चीन संबंधांवरील परिणाम जाणून घ्या. ...