लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Kolhapur ZP Election: काँग्रेस सोडून कोणाशीही युती : चंद्रकांत पाटील - Marathi News | Kolhapur ZP Election No alliance with anyone except Congress says Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur ZP Election: काँग्रेस सोडून कोणाशीही युती : चंद्रकांत पाटील

भविष्यवेत्त्याची गरज नाही ...

बंगळुरूत स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय, भाजपा म्हणते... - Marathi News | Local elections in Bengaluru will be held on ballot papers; State Election Commission decision, BJP reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरूत स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय, भाजपा म्हणते...

राज्य निवडणूक आयोगाने सर्वांशी सल्लामसलत करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घेण्याचा निर्णय घेतला आहे असं संगरेशी यांनी स्पष्ट केले. ...

कोल्हापूरात काँग्रेस, शिंदे सेना एकत्र येण्याची शक्यता; सतेज पाटलांचे सूचक वक्तव्य - Marathi News | Political developments in Kolhapur are gaining momentum! Congress, Shinde Sena likely to come together; Satej Patil's suggestive statement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात काँग्रेस, शिंदे सेना एकत्र येण्याची शक्यता; सतेज पाटलांचे सूचक वक्तव्य

कोल्हापूरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण, भाजपा आणि शिंदेसेना एकत्र येत सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

मीरा भाईंदरच्या नागरिकांनी गुन्हे दाखल असलेल्या ४९ जणांच्या माथी लावला विजयाचा टिळा; भाजपाच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक - Marathi News | Citizens of Mira Bhayandar celebrate victory over 49 people with criminal cases; BJP has the highest number of corporators | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरच्या नागरिकांनी गुन्हे दाखल असलेल्या ४९ जणांच्या माथी लावला विजयाचा टिळा

Mira Bhayander Municipal Corporation Election: मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाने ८७ पैकी तब्बल ४७ उमेदवार गुन्हे दाखल असलेले दिले होते. त्यातील गुन्हे दाखल असलेले तब्बल ४६ जण हे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर गुन्हा दाखल असलेल्यात काँग्रेस, शिंदेसेन ...

समाजवादी पक्षातील भांडणाचा काँग्रेसला फायदा - Marathi News | infighting within the Samajwadi Party in Bhiwandi is benefiting the Congress | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :समाजवादी पक्षातील भांडणाचा काँग्रेसला फायदा

नितीन पंडित महापालिका निवडणुकीत काँग्रेसने ३० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा आपले अस्तित्व सिद्ध केले. ९० ... ...

'सत्ता मिळेल, पण तुमचे भविष्य...', महाराष्ट्रातील मनपा निवडणुकीवर कपिल सिब्बलांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Kapil Sibal on BMC Election: Says 'You will get power, but your future will be destroyed' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सत्ता मिळेल, पण तुमचे भविष्य...', महाराष्ट्रातील मनपा निवडणुकीवर कपिल सिब्बलांचे मोठे वक्तव्य

Kapil Sibal on BMC Election : 'भाजप लहान पक्षांशी सत्तेसाठी हातमिळवणी करते आणि सत्ता मिळताच त्यांनाच कडेला फेकते.' ...

‘गझनीच्या महमूदप्रमाणेच मोदींनी अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका - Marathi News | 'Like Mahmud of Ghazni, Modi bulldozed the Manikarnika Ghat built by Ahilya Devi', criticizes Harshvardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गझनीच्या महमूदप्रमाणेच मोदींनी अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

Harshvardhan Sapkal Criticize Narendra Modi: सोमनाथाचे मंदिर गजनीच्या मेहमुदने उद्धवस्थ केले त्याचपद्धतीने भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला आहे, अशी टीका ...

"विजय मुंबईत अन् जल्लोष काझीरंगात..."; BMC निकालासंदर्भात आसाममध्ये नेमकं काय म्हणाले PM मोदी? - Marathi News | Victory in Mumbai and joy in Kaziranga What exactly did PM Modi say in Assam regarding BMC results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विजय मुंबईत अन् जल्लोष काझीरंगात..."; BMC निकालासंदर्भात आसाममध्ये नेमकं काय म्हणाले PM मोदी?

पहिल्यांदाच, जगातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मुंबईतील लोकांनी भाजपला विक्रमी जनादेश दिला. विजय मुंबईत होत आहे आणि जल्लोष काझीरंगामध्ये होत आहे. ...