स्पर्धेच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत असताना वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे़ प्रत्येक गावात सार्वजनिक ग्रंथालयांची आवश्यकता असून, ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कवी प्रा़ इंद्रजीत भालेराव यांनी केले़ ...
सिन्नर : नाशिक विभागातील शालार्थ आयडीचा प्रश्न संपुष्टात येण्यासाठी लोकप्रतिनिधी, संघटना व अधिकाऱ्यांच्या समितीचे गठन करण्याचा निर्णय झाला. दोन आमदार, संघटनांतील शिक्षकांचे चार जिल्ह्यातून आठ प्रतिनिधींचा यात समावेश असेल. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी य ...
राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची तुलना नेहमी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची तुलना केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अधिक अस ...