अकरावी प्रवेशप्रक्रियेतील गोंधळ दूर करण्यासाठी शासनाने केंद्रीय आॅनलाइन पद्धती आणली. मात्र शिक्षण क्षेत्रातील शासनाच्या धरसोडीच्या धोरणामुळे या प्रवेशप्रक्रियेतही गोंधळ निर्माण झाला आहे. यावर्षी शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुण ...
मनात हुरहुर, गोंधळ आणि त्याचबरोबर आपण कोणतातरी मोठा पल्लाच गाठला आहे, या भावनेच्या धुंदीतच विद्यार्थ्यांनी अकरावीच्या वर्गात प्रवेश केला. शाळेच्या बंदिस्त वातावरणातून कॉलेजच्या मुक्त जगात ते प्रवेश करताना अनेकांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य दिसत होते. ...
राज्य शासनाने नव्यानेच सुरु केलेल्या महाडीबीटी पोर्टलव्दारे२०१८ -२०१९ या शैक्षणिक वर्षात तब्बल २३ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात २३ कोटी रुपयांची रक्कम विद्यार्थी आणि संबंधित महाविद्यालयाच्या बँकखात्यात आॅनलाईन वर्ग करण्यात आली. ...
अभियांत्रिकी, फार्मसी यांसह विविध तंत्रशिक्षण प्रवेशाची संधी मिळूनही केवळ जातवैधता प्रमाणपत्रांअभावी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ...
कोल्हापूर शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या प्रवेश फेरीत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या एकूण ५६५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. दुसऱ्या फेरीसाठी एकूण ९००१ जागा रिक्त असून त्यासाठी ७००५ विद्यार् ...