जिल्ह्यातील सुमारे साडेसहाशे पोलीस पाटलांचे मानधन तीन महिन्यांपासून थकल्याने सणा-सुदीच्या काळात या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हे मानधन त्वरित वाटप करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. बजेट उपलब्ध नसल्याने मानध ...
लोकशाही बळकट करण्यात प्रसारमाध्यमांची मोलाची भूमिका आहे. प्रसारमाध्यमांनी मतदार जागृतीसाठी प्रशासनाला सहकार्य करून लोकशाही सदृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजवावी असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले. ...
सांगली जिल्ह्यातील महारयत अॅग्रो इंडिया प्रा. लि. कंपनीकडून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. ...
कोल्हापूर : आर्किटेक्टस्नी नवीन इमारतींची रचना करताना त्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा यांसह सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या घरांची रचना करावी, असे ... ...
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरु असून, निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिक प्रयत्न करावेत. ...
नागपूर जिल्ह्यात १२ हजार ८७ दिव्यांग मतदार असून त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हेल्प लाईनसह विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामध्ये विशेषत्वाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसह व वृध्द मतदारांच्या सोयीसाठी स्वयंसेवकांचीही नेमणूक क ...